सातारा जिल्ह्यातील मरळी गावच्या शंकर कवळे या लेखकाचा धडा सातवीच्या सुगमभारती या पुस्तकात आलाय.कवळे उदरनिर्वाहासाठी गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून काम करतात. शेतातही मजुरीला जातात.
स्वातंत्र्यवीर सावरकर
#स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर : कदाचीत तुम्हाला नसेल पण या देशाला आजही सावरकरांच्या विचाराची गरज आहे देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या …Read More
नथुराम गोडसे आणि गांधी
३० जानेवारी १९४८ ला गांधीहत्या झाली. जगभरातून शोक व्यक्त झाला. हत्या करणाऱ्यांना अटक झाली. खटला चालला. शिक्षा सुनावली गेली. आणि त्याची अंम…Read More
श्रद्धांजलि
केवळ श्रद्धांजली वाहण्याकरता हत्तींचा एक कळपच्या कळप वीस किमीचा प्रदीर्घ प्रवास करून त्यांच्या घरी आला. पण, त्यांना त्यांचा मृत्यू झा…Read More
0 comments:
Post a Comment