Monday, February 8, 2010


मराठी कविता

कमळपत्रावरील पाण्याला कधी थांब म्हणायच नसत
निसटत्या क्षणाला कधी जवळ करायच नसत
आपल आयुष्यही असच असत
बरच काही हरवल असल तरी,खुप काही उरलेल असतं!

0 comments: