Sunday, February 14, 2010

कधी मिळतो मदतीचा हात,
हिच मैत्रीची सुरुवात

मैत्री म्हणजे
प्रत्येक पायरीवर एक हळुवार फ़ुंकर

मैत्री म्हणजे
प्रत्येक वळणावर एक भक्कम आधार

मैत्री म्हणजे
मायेची जिव्हाळ्याची साठवण
मनाने दिलेली मनाची आठवण

हा मैत्रीचा धागा नीट जपायचा असतो
कारण .....................
काही नाती तुटत नाहीत
ती आपोआप मिटुन जातात

जशी बोटांवर रंग ठेवुन
फ़ुलपाखरु हातुन सुटून जातात


0 comments: