Tuesday, February 1, 2022

post 1

आजच्या ५६ वर्षांपूर्वी म्हणजे दिनांक १ फेब्रुवारी १९६६ या दिवशी सावरकरांनी आपले कार्य पूर्ण झाले आता निरोप घ्यायला हवा असे ठरवून प्रायोपवेशन सुरू केले आणि कोणाच्याही आग्रहाला किंवा विनंतीला न जुमानता त्यांनी ते चालू ठेवले, त्यावेळी त्यांनी फक्त दूध घेत नंतर तेही त्यांनी बंद करून टाकलं होतं, मातृभूमीसाठी स्वतःहून आत्मार्पण करणाऱ्या विनायक दामोदर सावरकर यांचे २६ फेब्रुवारी १९६६ रोजी देहावसान झाले..

धन्य धन्य ते हिंदुसंघटक सावरकर.. 

#VeerSavarkar #Savarkar #vitthal_wagh #hindusthan #सावरकर #सावरकरी_विचाररत्ने

0 comments: