Saturday, September 6, 2014

विचार



पाश्चिमात्य देशातील भांडवलशाही ग्लोबालायझाशनच्या नावर सगळीकडे पसरली आहे. पाश्चात्य देशात तुम्ही म्हणतात तसेच होते बडे उद्योजकच ठरवतात कोण नेतृत्व करणार ते. पहिले पाऊल म्हणजे लोकांमध्ये जागरुकता आणणे आज अमेरिकेत दुधामधे जे हार्मोन्स टाकले जायचे ते लोकाच्या जागरूकतेने टाकणे बंद झाले. भारत मुख्य करून शस्त्रे व विमानांची खरेदी पाश्चात्य देशाकडून करतो त्यामुळे शास्त्रास्तानसाठी भारतावर सहज
दबाव आणल्या जातो त्याबरोबरच भाष्टचारी नेते व त्यांची स्वार्थी नितीमत्तेला आपयाला बळी पडावे लागते युरोप माधे GMO फूड चालत नाही अमेरिकेत पण त्याला मागील काही वर्षापासून विरोध सुरु आहे त्यांना लेबलवर GMO आहे हे लिहा ह्यासाठी कायदा अणायाच प्रयत्न सुरु आहे हेच कारण आहे मन्सेनटो सारख्या कंपनी भारतासारख्या देशांमध्ये येण्याचा प्रयत्न करतात आहे. आपण आपल्या येथे जास्तीत जास्त उत्पादन सुरु करणे हा त्यावर इलाज आहे त्यासाठी रशिया व इजारायीलची मदत घेऊ शकतो. भारतात हुशार लोकांची कमी नाही पण नीट आखणी करून ह्या गोष्टी कराव्या लागणार आहे.
धन्यवाद
****शब्द शृंगार
https://www.facebook.com/profile.php?id=100008046221528

0 comments: