Saturday, March 10, 2012

आयुष्य


किती क्षणाचं आयुष्य असतं.
आज असतं तर उद्या नसतं.

म्हणूनच ते हसत हसत जगायचं असतं.
कारण इथं कुणी कुणाच नसतं.

जाणारे दिवस जात असतात
येणारे दिवस येतच असतात.

जाणा-यांना जपायचं असतं
येणा-यांना घडवायचं असत
आणि जीवनाच गणित सोडवायचं असतं...!
-अनामिक 

0 comments: